नवोदित साहित्यिक घडविण्यात साहित्य कट्ट्याची नितांत गरज – प्रा.रविंद्र कोकरे.
प्रतिनिधी – “साहित्य हे मनाच्या तळाशी असलेले प्रतिभेचं गुपित आहे.नव्या विचारांची थापणूक करुन जीवन समृद्ध करण्याचा राजमार्ग आहे. नवोदित साहित्यिक घडविण्यात साहित्य कट्ट्याची नितांत गरज आहे.भीमथडीच्या तट्टावर साहित्यिक मांदियाळीतून ही…